Posts

प्रिय लाॕकडाउन

प्रिय ला ॕ कडाउन🔐 ला ॕ कडाउन टाळे लावणे,तू तर पूर्ण जगालाच टाळे लावलेत...          सुरुवातीला   तू खरच प्रिय वाटला आम्हा सर्वाना पण आता तुला प्रिय म्हणायला खरच अघवडल्यासारख होत पण तू आला नसतास तर आज खूप लोकांनी आपल जीव गमावला असत,जीव तर आताही गमावतात पण तुझ्यामुळे थोड कमी...   तस तू   दिनांक २२   मार्च २०२० तूझ्या येण्याची सूचना दि लीस परंतु ती आम्हाला कळलीच नाही.अचानक २५ मार्च ते १४ ए प्रिल अशी तू झी वेळ ठरविण्यात आ ली व सगळकाही ठप्प झाल . दि वस-रात्र कुटुंबा साठी धडपड करणा रा कुटुंबा पासून लांब असणारा तो आज कुटुंबामध्ये मिसळू लागला सकाळच्या चहा पासून ते रात्री च्या जेवणा पर्यंतचा आनंद तो घेऊ लागला. सकाळी जायची घाई तर रात्री थकून येणारा तो कुटुंबाचा आसवाद घ्याला त्याच्याकडे वेळच नसतो, पण ला ॕ कडाउन तुझ्यामुळे हे शक्य झाले. तुझ्यामुळे मी कुटुंबाला वेळ दिल म्हणून तुझ्यासाठी   दोन ओळी “तुझ्यामुळे दिवस रात्र सगळ बंद असत माझ मन मात्र माझ्या कुटुंबात रमत ” असो...कविता झाली आता सत्यात उतरू.. काही माणसांसाठी...

प्रिय मास्क...

प्रिय मास्क...😷😷 तुला कधी कुणी प्रिय नसेल म्हंटल ना... कारण तशी कधी वेळच नाही आली, माफ कर पण तुला प्रिय अस कधी म्हणावस वाटलच नाही. तुझ अस्तित्व खूप आधीपासून आहे पण ते असून नसल्यासारख होत. माहीतये का??? कारण तुझी गरज ही फक्त इस्पितळात डॉक्टर पूर्तीच तीही जास्तीत जास्त ऑपरेशन थिएटर पर्यंतच.आणखी ही बऱ्याच ठिकाणी तुझ्या वापर होत असे. पण आता मात्र तुझी खरच इस्पितळात नव्हे तर लहान ते मोठ्यानपर्यंत सगळे वापर करतात.प्रत्येक क्षेत्रात तू सर्वाना हवाहवासा झालय. तुझ्याशिवाय सर्वांची काम अडतात,तुला घेतल्याशिवाय कुणी घराबाहेर पडतच नाही. तुलाही माहीत आहे तुझा मान,तुझी किंमत,तुझी गरज का वाढली. हा  कोरोना  नसतं आला तर आजही तुझी गरज ही इस्पितळात पूर्तीच राहिली असती. सध्यातरी तू आमच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेस. कुणाच ठाऊक पुढे कशी परिस्थिती असेल. परंतु आता तुला सोबत घेऊन गेलो नाही ना तर लोकांच आपल्याकडे बघणण्याच दृष्टिकोणच बदलतो. “ आता कोरोना काळात   तोंडावर पावडर नाही लावली तरी चालेल पण तुला घेतल्याशिवाय बाहेर  पडताच  येई ना,कारण तूच आमचा प्रिय मास्क” “जिथे कधी त...

चहापाव...

चहापाव... गडबडला असाल ना हा शीर्षक वाचून , चहापाव हा शीर्षक का अस वाटल असेन ना...पण काय करणार मला हेच सुचलं...😀 चला तर चहापाव हा शीर्षक का हे जाणून घेऊ... दोन जिवाभावचे मित्र एकाच महाविद्यालयात शिकत... एकाच नाव रमेश तर दुसऱ्याच नाव रोहित. दोघांची मैत्री घट्ट होती पण स्वप्न मात्र वेगवेगळी. रमेश श्रीमंत तर रोहित गरीब. असतात अशी बरेच मित्र मैत्रिणी जी माणुसकीने जोडली जातात त्यातलेच हे दोघे. रोहित गरीब होता तो नोकरी करून शिक्षण घेत असे. अन् रमेश श्रीमंतीने वाढलेला असला तरीही घरच्यांचा विरोध पत्करून तो स्वतच्या स्वप्ननानं कलाटणी देण्यासाठी बाहेर पडलेला. त्यामुळे रमेश कडे खर्च करण्यासाठी पैसे खूप कमी होते कारण घरून पैसे येण बंद झालेल.एके दिवशी त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस असतो अशहयातच कॉलेज च जीवन बोलल तर हे सगळ येणारच. रमेश कडे पैसे कमी असल्याने त्याने थोडेफार होते तेवढे पैसे दिले आता पैसे वाचवण्यसाठी त्या रमेश ने एक वेळच जेवण बंद करून त्याएवजी चहापाव खायला सुरुवात केली होती. हा सर्व प्रकार रोहित ला समजून आला. हया वरुन त्याच्यात वाद ही झाले परंतु मैत्री अशी की वाद ला ही ...

आयुष्याची मांडणी...

आयुष्याची मांडणी...  आपल्या आयुष्याची मांडणी सात रंगात केलेली असते.. आता सात रंग कुठली तर ती इंद्रधनुष्याची सप्तरंग...आपल आयुष्यदेखील अश्याच सप्तरंगात खेळत असत... कधी आनंद, कधी हसण, कधी बागडण, कधी खेळण असच असत आपल आयुष्य... पण हया आयुष्याच्या सप्तरंगात काळा आणि पांढरा रंग हा दिसत नाही पण हया सात रंगात दडलेला असतो कधी खूप सुखात तर कधी खूप दुख:त पण हया दोन्ही रंगात अर्थात दोन्ही काळात आपण खंबीर, मन शांत करून सगळी परिस्थिती हातालळिणा काहीच अतरंगी वाटत नाही...  म्हणजे काय, तर आपण आपल्या ह्या आयुष्याच्या सप्तरंगाची मांडणी एकदा समजून घेतली ना आयुष्य जगणं खूप सोप्प होऊन जात...❤ -रविना थोरवे.

माझी सखी...

Image
माझी सखी... अस वाटल असेन ना माझी सखी म्हणजे हिची खास मैत्रीण... अहाहा अजिबात नाही..  मलाही हा प्रश्न पडलेला माझी सखी नेमकी कोण??? सुख ही दोन प्रकारचे असतात एक जे आपण बाहेर शोधत असतो अन् दुसर जे आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला सापडत नसत. पण ते बोलतात ना माणूस हा अनुभवातून शिकतो तसच काहीस माझ्यासोबत ही झाल. मी माझ्या मैत्रीच सुख हे बाहेर शोधत होते. आजतागत माझ्या आयुष्यात बऱ्याच मैत्रिणी आल्या सर्वांनी भरभररून प्रेम केल, जीव लावला.वाईट वेळी साथ ही दिली पण प्रत्येक वस्तूची कालबाह्यता तारीख असते तशीच माझ्या मैत्रीलाही कालबाह्यता तारीख येत राहिली. पण ह्या माझ्या सखी नाही होऊ शकल्या. माझ्या आयुष्यातील त्या व्यक्तीलाही कधीच कालबाह्यता तारीख नव्हती परंतु ती व्यक्ती मला सापडत नव्हती. असो..  लहानपणापासून ती कालबाह्यता तारीख नसलेली व्यक्ती माझ्याकडे होती अन् ती व्यक्ती मला आता सापडली.. ती व्यक्ती मला आता कळू लागली.. ती म्हणजे माझी आई.. मी कधी आईशी मैत्रीचा प्रयत्न देखील केला नाही, कारण आई मुलीच्या नात्यात कितपत मैत्री असते? हे मला माहीत नव्हत. बाहेर बरच काही ऐकून होते आई ही मुलीची मैत्री...